book summary लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
book summary लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

Book Review : "जिणं आमुचं" || "The Prisons We Broke" by Baby Kamble

Book Review :  "जिणं आमुचं" || "The Prisons We Broke" by Baby Kamble

 

"जिणं आमुचं" हे पुस्तक म्हणजे बेबीताई कांबळे यांचे आत्मचरित्र आहे. याचा इंग्रजी अनुवाद "The Prisons We Broke" नावे माया पंडित यांनी केला आहे.  मराठीतले पहिले दलित स्त्रीचे आत्मचरित्र म्हणून बेबीताईंच्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्व आहे. ह्या पुस्तकातील त्यावेळच्या महार स्त्री जीवनाचे स्वरूप कसे होते ? याबाबत अतिशय बारकाईने मांडणी केली आहे. बेबीताईं या ललित लेखन करणाऱ्या लेखिका नसून समाजशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखिका होत्या. या पुस्तकात   महार समाजाचे भीषण  वास्तव मांडले तर आहेच त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या,  "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." मूलतत्त्वांचा बेबीताईंच्या जीवनात कसा बदल घडला याबाबत हि आपले विचार मांडले आहेत.  

या पुस्तकातील महार समाजाचे माणूसपण फक्त दिसण्यात होते.. त्यांना जनावरांसारखे शेपूट आणि चार पाय नव्हते इतकाच तो बाहेरून दिसणारा माणूस आणि जनवरातील फरक होता.  माणसांसारखी माणसं पण सवर्णांकडून मिळणारी मात्र वागणूक जनावरांसारखी होती. जसे जनावरांना गोठ्यात बंदिस्त ठेवले जायचे तसे याना गावाच्या वेशी बाहेर ठेवले जायचे. त्यांना सवर्णासमोर बोलण्याचा हक्क नव्हता.  त्यांचा स्पर्श चालत नसे. त्यांना मान वर करण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना विचार मांडण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यांना पाणवठा, मंदिर अश्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता. पण गावातील आणि घरातील घाण साफ करायला मात्र महार पाहिजे होते. गावात व्यक्ती किंवा जनावर मृत्यू झाला तर त्याची सर्व काम महारांनाच होते. गावात कोणाचे लग्न असले, त्यात नवरा नवरीला हळद लावली कि, भुताखेतांपासून वाचण्यासाठी घराबाहेर  पडू देत नाही. अश्यावेळी त्याचे शौच साफ करायला हि महाराचं असायचे.  या कामाच्या बदल्यात मिळायचे त्या लोकांच्या घरातील आंबलेली भाजी आणि शिळी भाकरी.  जर ते हि नाही मिळाले तर उपासमार व्हायची.  ८-१० वर्षातचं मुलींची लग्न लावली जायची. त्या मुलींवर घरातील दारिद्र्याचा आणि गुलामगिरीचा सर्व राग निघायचा.  सतत काम, शिवीगाळ, मारहाण  तर असायचीच त्यासोबत मासिक पाळी आल्यापासून ते जो पर्यंत पाळी  जात नाही तो पर्यंत उपासमारीतील गर्भारपण सुरूच असायचे. त्यातील काही मुलं वाचतील ती वाचतील. त्यासोबतच अंधश्रद्धेचा हि विळखा सोबत जोडलेला असायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बेबीताईंच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. कारण त्यांना त्यांचं आणि वंचित समाजासाठीचे  माणूसपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे  मिळाले. 

या पुस्तकाचे  छोट्या प्रकरणांत विभाजन झाले आहेत. ज्यात त्यांचे महार वस्तीचे वर्णन, आजोळचे घर , बालपण,  आषाढ महिन्यातील सण, अस्पृश्यता, गरिबी, अस्वच्छता, रोगराई, नोकरीची अवस्था, मासिक पाळीतील काळ, बालविवाह, गरोदरपणातील हाल, सुनांवर होणारी गुलामगिरी, भीमाचे शिक्षणाचे वारे आल्यानंतरचा बदल, मंदिर प्रवेश,  हिंदू कोड बिल, शिक्षणाचे महत्व आणि क्रांतिकारी प्रबोधन अश्या अनेक मुद्द्यांवर बारकाईने सखोल वर्णन केले. या पुस्तकातील हे वर्णन वाचताना महार वस्ती कशी असू शकते ? सवर्णांनी कशी वागणूक दिली. दलित स्त्रीच्या गुलामगिरीची जीवन अवस्था  म्हणजे गुलामांची हि गुलाम असते. याचे नक्कीच अनुभूती येईल. 

The Prisons We Broke Available on Amazon and Book ganga

-----

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com












रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

Success Begets Success - A Review


Source : Twitter

 

There is a common thing among the great successful people. It is their habit of reading books. A Book will give you different perception to see the world. Books will shape the attitude and overall personality of readers. Most of the time content of the book has played an essential role in it. Success begets success by Mr Satyanand S. is one of these books which will give the reader a positive mindset without rejecting negative facts of life.  This book is Self-Help or Self-Growth book but has very different and practical contents than so-called Self-Help books. There is no unnecessary claims or over-optimistic thoughts in the book. The author has a practical view on Success as well as Failure. When the author says “Don’t plan anything more than a day. But when you plan, plan it meticulously.” I understood the meaning of success begets success. Pragmatic Success Attitude (PSA) is the USP of this book. It does not force readers to be optimistic but it encourages readers to be as short term pessimistic and a long term optimistic.  The most important thing is that the language of this book. Any beginner can read it.

Book has 3 section, these are

A. Desire

B. Direction

C. Discipline. 

Section A of desire focuses on personal traits like attitude, character, mindsets and self-esteem. This section helps the reader to develop an attitude to be optimistic without neglecting negative facts. Section B of Direction is more about planning and management. It focuses on the Goal settings, Time management and set up a success-oriented routine. Section C of Discipline is about the management of the consequences. It tells that success is not the single day achievement but it’s an outcome of multiple failures provided perfect failure management.

I highly recommended reading this book to have a reality check of your attitude and shape it accordingly. Following is the link of the book. 

https://gumroad.com/l/SIDeX

बुधवार, १० जून, २०२०

WHO MOVED MY CHEESE? : Summary

WHO MOVE MY CHEESE?: Summary

WHO MOVED MY CHEESE?

The ultimate truth of the world is CHANGE i.e. law of impermanence. Nothing is permanent in the world except CHANGE. Change is the only constant thing. Change can be positive or change can be negative. Change can be transformative, good or destructive. It is the ultimate truth of personal as well as professional life. How to face the challenges of change? Do we need to adapt with changes? Or do we need to rigid against the changes?

CHANGE is the ultimate truth of life


“Who move my cheese?” is the answer to CHANGE. It is a short, simple but one of the most influential books. Who Moved My Cheese? is an amusing and enlightening story of four characters who live in a maze and look for cheese to nourish them and make them happy. Cheese is a metaphor for what you want to have in life - whether it is a good job, a loving relationship, money or a possession, health, or spiritual peace of mind.

The four imaginary characters depicted in this story —the mice: "Sniff" and "Scurry;' and the Little people: "Hem" and "Haw" . Sometimes we may act like Sniff who sniffs out change early, or Scurry who scurries into action, or Hem Who denies and resists change as he fears it will lead to something worse, or Haw who learns to adapt in time when he sees changing can lead to something better!

WHY DO NOT PEOPLE ACCEPT CHANGES?

Ø  Fear of failure

Ø  Belief System

Ø  Pre-occupational about particular things

Ø  Lack of efficacy to keep update

Ø  Over-confident

Ø  Under-estimate of small change

Ø  Lack of monitoring changes


LEARNING FROM BOOKS

1.       Flexibility - There must be flexibility in handling professional as well as personal life. Rigidity will make you to lose personal relationships as well as it will be caused of loss in the business and disturbing working life.

2.       Adaptability - Change is permanent. Political, Social, and economic conditions are keeping on changing. Change cannot be stopped. Adaption is the quality that needs to develop to survive in the competitive world. Sniff and Scurry have adapted themselves with change and were finding a new section of cheese.

3.       Resilience Building - Changes in the different aspect of the world is producing potential threats that need to cope up with by improving and strengthening the resilience-building capacity. Climate change adaption is the best example of resilience building.

4.       Don’t give up- Haw’s efforts to find cheese tells us to develop attitude of “don’t give up”.

5.       Productivity is more important than activity. This is also one of the learning from the book.  Hem is only doing hard work with rigid mentality but it never produces any positive results.


 

Click this link to purchase book : https://www.amazon.in/Who-Moved-Cheese-Spencer-Johnson/dp/0091883768/ref=sr_1_1?dchild=1&keywords=who+moved+my+cheese&qid=1591765687&sr=8-1


कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...